भारतातील महत्वाची शहरे
भारतातील महत्वाची शहरे
Must Read (नक्की वाचा):
- अमृतसर – सुवर्ण मंदिर
- अहमदाबाद – साबरमती आश्रम
- आग्रा – लाल किल्ला
- कन्याकुमारी – महात्मा गांधी मेमोरिअल
- कानपूर – कातड्याच्या वस्तु
- कोडाई कॅनॉल – थंड हवेचे ठिकाण
- कोणार्क – सूर्य मंदिर
- गंगोत्री – गंगा नदीचा उगम
- चंदिगड – पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी
- जयपूर – जंतर मंतर वेधशाळा
- जोधापूर – मोती महल
- डलहौसी – थंड हवेचे ठिकाण
- औरंगाबाद – बावत्र दरवाजांचे शहर
- नागपूर – मध्यवर्ती वसलेले शहर
- मुंबई – नैसर्गिक बंदर
- नाशिक – सात टेकड्यांवर वसलेले शहर
- पोरबंदर – महात्मा गांधींचे जन्म स्थळ
- हैदराबाद – चारमिनार