महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय

महाराष्ट्रातील राष्ट्रवाद : उदयाची कारणे : 1. समान महसुली पद्धती - रयतवारी पद्धत - त्यामुळे जनतेच्या समस्या सारख्याच 2. पाश्चिमात्य शिक्षण - स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायप्रियता, कायद्याचे राज्य, लोकशाही, उदारमतवाद इ. कल्पनांचा परिचय आणि…

सार्जत योजना

सार्जत योजना 1944 : होमरूल लीग आणि महाराष्ट्र : नेतृत्व - टिळक 1916 च्या बेळगाव बैठकीत होमरूल लीगच्या स्थापनेची घोषणा. टिळकांच्या होमरूल लीगचे प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि.ल.करंदीकर टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' या…

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली

ब्रिटीशांच्या काळातील भारतातील (महाराष्ट्रातील शिक्षणपद्धती) : 1781 मतरशाची स्थापना - वॉरेन हेस्टिंग्ज अरबी आणि पारशी भाषेच्या अध्यायनासाठी 1791 बनारसला संस्कृत पाठशाळा - जोनाथम डंकब (बनारसचा इंग्रजी रेसिडेंट) 1800 - Fort William College -…

महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेते

महाराष्ट्रातील महत्वाचे क्रांतिकारी नेते : विनायक दामोदर सावरकर : जन्म - 1883 - भगूर, नाशिक मृत्यू - मुंबई 'प्रयोपवेसा' या पद्धतीव्दारे मृत्यू सावरकरांचे बंधु - गणेश (बाबाराव), नारायण "हिंदू धर्मातील जात व्यवस्थेचे निर्मूलन करण्यात यावे…

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1857 चा उठाव व महाराष्ट्र 1. रंगो बापुजी गुप्ते सातार्‍याचा राजा प्रतापसिंह याचा वकील. प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला. यासाठी सतत इंग्लंड मध्ये 12 वर्ष वास्तव्य इंग्रजांनी मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर…