भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 3

Bharatatil Vaisroycha Karyakal Baddal Mahiti Bhag 3 भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 3
9. लॉर्ड चेम्सफोर्ड (सन 1916 ते 1921)
लॉर्ड हार्डिंगनंतर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचा व्हॉईसरॉय झाला. याच काळात गांधीजीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली.…

भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग-1

Bharatatil Vaisroycha Karyakal Baddal Mahiti Bhag 1 भारतीय व्हॉईसरॉयचा कार्यकाल बद्दल माहिती भाग 1
1. लॉर्ड कॅनिंग (सन 1858-62)
फेब्रुवारी 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने लॉर्ड डलहौसीकडून गव्हर्नर जनरल पदाची सुत्रे हातात घेताच सन 1857 च्या उठावाला सुरवात झाली. लॉर्ड कॅनिंगने मोठ्या…

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती

B Jinanche Chouda Mudde Vishayi Mahitiबॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती सर्वपक्षीय सभेत नेहरू रिपोर्टवर एकमत झाले तरी ते दिखाऊ होते. कारण मूस्लीम लीगचा विरोध मूलभूत स्वरूपाचा व जातीय होता. लीगमधील मुस्लिमांना हा रिपोर्ट मान्य नव्हताच; म्हणून त्याचा फेरविचार…

1857 चा उठावाचे स्वरूप

1857 cha Uthavache Tharav 1857 चा उठावाचे स्वरूप
 स्वातंत्र्य युद्ध - म्हणणारे व्यक्ती
वि.दा. सावरकर- स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय. संतोषकुमार रे- हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक…

वि.दा. सावरकर विषयी माहिती

V D Savarkarवि.दा. सावरकर विषयी माहिती वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला. प्रभाव - इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी विचार - ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही. 1900 रोजी पुण्यात 'मित्रमेळा संघटना'…

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

Rashtriy Sabhechi Vatchalराष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2 टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष - बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव: न.ची. केळकर ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते.…

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1

Rashtriy Sabhechi Vatchal Bhag 1राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1 इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले. इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी 'स्वराज्य' हे अंतिम उद्दिष्ट…

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3

Maharashtrachya Itihasatil Mahatvaache Mudde Bhag 3महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 3 इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला. उमाजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले. उमाजी नाईकांचा जुना…

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 2

Maharashtrachya Iitihasatil Mahatvaachye Mudde Bhag 2महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 2 'गुरु नानक' हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठाणांकडून त्यांची हत्या झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी…

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 1

Maharashtrachya Iitihasatil Mahatvaache Mudde Bhag 1 महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे भाग 1 महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000…